विद्यार्थी घडवताहेत "नवभारत'
शिक्षणक्रांतीच्या युगात श्रमसंस्कारांची जोपासना बालवयातच व्हायला हवी, हे लक्षात घेऊन ज्ञानगंगेच्या ओघाला श्रमगंगेशी जोडण्याचे कार्य दापोली (जि. रत्नागिरी) येथील ऋषितुल्य पांडुरंग शिंदे गुरुजी यांनी नवभारत छात्रालयामध्ये केले.